https://ift.tt/PwxqGzF
from मनोरंजन https://ift.tt/TOQvIbj

"बहुतेक राज्यांनी हा चित्रपट करमुक्त घोषित केला आहे, जेणेकरून सर्वसामान्यांनाही तो पाहता येईल. त्यामुळे या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी पुढे येऊन चित्रपटाच्या कमाईतील 50 टक्के रक्कम दान करावी. ती रक्कम विस्थापित काश्मिरी पंडितांच्या कल्याणासाठी वापरता येईल. यावरून हेही स्पष्ट होईल की, निर्मात्यांनी चित्रपटात जी कथा दाखवली आहे, त्यात ते बळी पडलेल्या लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहेत," असं करणी सेनेचे प्रमुख सूरज पाल अमूंनी म्हटलं आहे.
from मनोरंजन https://ift.tt/TOQvIbj
Post a Comment