विद्यार्थी-पालकांना मोठा दिलासा; परीक्षा संपताच शाळांना सुट्टी

http://ifttt.com/images/no_image_card.pngशाळांच्या उन्हाळी सुट्टीचा गोंधळ अखेर मिटला आहे. शाळांमध्ये इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या परीक्षा एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात घ्याव्यात आणि तोपर्यंत शाळा सुरू ठेवाव्यात असे फर्मान शिक्षण विभागाने काढले होते. पण त्यावर शिक्षण आयुक्तांनी नव्या सूचना दिल्या आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/q12a8kI

Post a Comment

Previous Post Next Post