करोनामुळे UPSC देऊ न शकलेल्यांच्या फेरपरीक्षेबाबत महत्वाची अपडेट

http://ifttt.com/images/no_image_card.pngयूपीएससी २०२१ परीक्षा देशभरातील २४ परीक्षा केंद्रावर ७ ते १६ जानेवारी दरम्यान घेण्यात आली होती. पण करोना प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थ्यांना या परीक्षेला उपस्थित राहता आले नाही. या उमेदवारांकडून फेरपरिक्षा घेण्याची मागणी होत आहे. पण यासाठी नियमात बदल करण्याची गरज आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे सर्वोच्च न्यायालयात यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे..

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/H6Qmqeo

Post a Comment

Previous Post Next Post