https://ifttt.com/images/no_image_card.pngसमान परीक्षा पद्धत असावी ,विद्यार्थ्यांना प्रश्नसंच वेळेत मिळावे आणि नवीन शैक्षणिक वर्ष लवकर सुरु करावे यासाठी गेली २ महिने विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाशी चर्चा केली. तसेच आंदोलनही केले. दरम्यान परीक्षांचे नियोजन करण्यास विद्यापीठाकडून विलंब होत आहे. त्यामुळे निकालसही उशीर होणार आहे. याचा परीणाम पुढील परदेशी शिक्षणासह इतर शिक्षणाकरता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांवर होणार आहे. यामुळे ११ विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधींनी एकत्र येऊन न्यायालयात धाव घेतली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FTfL2yK
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/FTfL2yK
Post a Comment