https://ift.tt/kFfmYXA
from मनोरंजन https://ift.tt/5MvTkad

तो पुढे म्हणाला की, "मी जेव्हा पहिल्या दिवशी बिग बॉसच्या घरात गेलो, तेव्हाच ठरवले होते की अखेरपर्यंत घरात टिकून रहायचे. जेंव्हा तुम्ही मराठी बिग बॉसमधून हिंदीमध्ये जाता तेव्हा तुम्हाला लक्ष केले जाते, पण आपण त्या सर्वांची वाट लावून अंतिमपर्यंत पोहोचलो." असे म्हणत त्याने टीका करणाऱ्यांना टोलाही लगावला. चाहत्यांनी दाखवलेल्या नाराजीवर तो म्हणाला की, "प्रेम करणारे लोकं असतात त्यांना वाईट वाटतच. पण ती ट्रॉफी कोणाला तरी एकालाच मिळते. माझ्यासाठी लोकांच्या डोळ्यात अश्रू आले, ते माझ्यावर प्रेम करत होते आणी मी तिथेच जिंकलो. बिग बॉस बद्दल मला खूप आदर आहे, मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच आहे." अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
Edited by : Ratnadeep Ranshoor
from मनोरंजन https://ift.tt/5MvTkad
Post a Comment