Eklavya School: एकलव्य शाळा म्हणजे काय? कोणाला मिळणार प्रवेश? जाणून घ्या सर्वकाही

https://ift.tt/mr50Uuf School: देशभरातील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ७४० एकलव्य आदर्श निवासी शाळांसाठी ३८ हजार शिक्षक व कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केंद्र सरकारने बुधवारी केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या घोषणेबरोबरच शिक्षण क्षेत्रासाठी इतरही योजना जाहीर केल्या. एकलव्य शाळांसाठीच्या या नव्या निर्णयामुळे साडेतीन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना फायदा होणार असल्याचे सीतारामन यांनी स्पष्ट केले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Y6tQewj

Post a Comment

Previous Post Next Post