'विद्यापीठांकडून निकालास विलंब झाल्यास कुलगुरु जबाबदार'

https://ift.tt/c8MKuiB Result: परीक्षांच्या निकालांना विलंब होत असल्याने शैक्षणिक वेळापत्रक चुकते. विद्यार्थ्यांना अनेकदा दुसऱ्या विद्यापीठांमध्ये किंवा परदेशी विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गुणपत्रिकेची अथवा तात्पुरत्या पदवी प्रमाणपत्राची गरज असते. विद्यापीठांकडून प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थी त्याबाबत राज्यपाल कार्यालयाकडे मदत करण्याबाबत लिहितात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्येकडे विद्यापीठांनी संवेदनशीलतेने पाहावे, असे निर्देश राज्यपाल बैस यांनी दिले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/ioUNcJb

Post a Comment

Previous Post Next Post