https://ift.tt/lsyABE5 Result: करोनाचा प्रादुर्भाव संपल्यानंतर यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना ऑफलाइन पद्धतीने दहावी-बारावीची परीक्षा देता आली. दोन वर्षांच्या खंडानंतर विद्यार्थी ऑफलाइन पद्धतीने परीक्षेला सामोरे जात असल्यामुळे निकालाबद्दल विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता होती. परीक्षांचे निकाल शंभर टक्के लागल्यामुळे विद्यार्थी, पालकांसह शिक्षण संस्था, शिक्षकांमध्येही समाधानाचे वातावरण आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/q9eJuXF
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/q9eJuXF
Post a Comment