https://ift.tt/R7NGOIa छत्रपती संभाजीनगर शहरात ३५ केंद्र आणि जालना शहरात एक परीक्षा केंद्र होते. दुपारी दोन ते सायंकाळी साडेपाच या वेळेत परीक्षा झाली. परीक्षेसाठी सकाळी ११ वाजेपासून परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. केंद्रावर परीक्षार्थींच्या रांगा होत्या. तपासणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश देण्यात येत होता.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/trjQvsZ
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/trjQvsZ
Post a Comment