https://ift.tt/ivla5Ih Recruitment: अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी घेऊन दोन महिने पूर्ण झाले, पण अजूनही शिक्षक भरती संदर्भात प्रक्रिया सुरू झालेली नाही. या कारणास्तव डीएड, बीएड अभियोग्यताधारक विद्यार्थी नैराश्याच्या परिस्थितीत आहेत. या उच्चशिक्षित बेरोजगार उमेदवारांच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे,’ असे निवेदनात म्हटले आहे. रामेश्वर काकडे यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kTQf08z
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/kTQf08z
Post a Comment