https://ift.tt/0T4EZQe School: आरटीई अधिनियम २००९मधील कलम १८ अन्वये कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही. त्यानुसार, नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील पाच शाळा मान्यतेशिवाय सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत महापालिका शिक्षण विभागाने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या स्वाक्षरीने या शाळा तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/meRBPzW
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/meRBPzW
Post a Comment