उत्तरपत्रिकांची तपासणी करण्याचा चक्क विसर, कंत्राटदाराने पेपरच पाठवले नाहीत, मुंबई विद्यापीठाचा गोंधळच गोंधळ!

https://ifttt.com/images/no_image_card.pngएप्रिलमध्ये परीक्षा संपलेल्या एम. कॉम. सत्र तीन अभ्यासक्रमाच्या सुमारे १० हजारांहून अधिक उत्तरपत्रिका तपासणीविना पडून राहिल्याचे समोर आले आहे. विद्यापीठाच्या कंत्राटदाराने उत्तरपत्रिका तपासणीसाठी पाठविल्याच नसल्याने हा गोंधळ झाल्याची माहिती आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xhqjJp8

Post a Comment

Previous Post Next Post