लोकसभेत ४२० नंबरची सीट का दिली जात नाही? UPSC परीक्षेत विचारले जातात 'असे' प्रश्न

https://ifttt.com/images/no_image_card.pngयूपीएससी परीक्षेत ३ महत्वाचे टप्पे असतात. त्यातील मुलाखत फेरीमध्ये उमेदवारांना कोणत्याही क्षेत्रातील किंवा दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्न विचारले जाऊ शकतात. या प्रश्नाचे उत्तर सोप्पे पण गोंधळात टाकणारे असू शकते. त्यामुळे उमेदवाराला डोके शांत ठेवून प्रश्न समजून घेऊन त्याचे उत्तर द्यावे लागते. अशेच काही प्रश्न समजून घेऊया.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Oi0aohv

Post a Comment

Previous Post Next Post