https://ift.tt/z0Mf9gh Job: पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षक भरतीबाबत लक्षवेधी मांडली होती. यावर दिपक केसरकर यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे राज्य सरकारचे ध्येय असून, एप्रिल अखेरपर्यंत तीस हजार पदांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती दिली. केसरकर म्हणाले, 'शिक्षकभरतीसाठी आवश्यक असणारी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी नुकतीच घेण्यात आली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Jzt8qMO
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/Jzt8qMO
Post a Comment