https://ift.tt/jVz5QH3 Update:राज्यातील शालेय शिक्षण विभागांतर्गत सुमारे २.२५ कोटी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यामध्ये शासकीय, खासगी शाळा तसेच समाजकल्याण विभाग, आदिवासी विभाग, अपंग आयुक्तालय यांच्या मार्फत चालविण्यात येत असणाऱ्या शाळांचाही समावेश आहे. शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणाऱ्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आधार क्रमांक जोडणी कार्यक्रम चालविला जात आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gInjA89
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/gInjA89
Post a Comment