https://ift.tt/rPft8gw Admission: आरटीई प्रवेश प्रक्रियेत निवड यादितील मुलांचे प्रवेश निश्चित करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, अपेक्षित आणि पसंतीच्या शाळेत मुलांचा प्रवेश जाहीर न झाल्याने, पालकांनी मुलांचे प्रवेश घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रवेशाची गती संथच असल्याचे चित्र असून, शाळांमध्ये जागा रिक्त आहेत. निवड यादीतील विद्यार्थ्यांची मुदत संपल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे प्रवेश सुरू केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TF2OHvV
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/TF2OHvV
Post a Comment