मुंबई विभागातील शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती

https://ift.tt/CI0BS4Q मुंबईत विभागातील पाच जिल्ह्यांत मिळून एकूण ४६ लाख ६४ हजार विद्यार्थी शिकत आहेत. मात्र त्यातील केवळ ३३ लाख ४३ हजार विद्यार्थ्यांचेच आधार जोडणीचे काम पूर्ण झाले आहे. शिक्षण विभागाने संचमान्यतेसाठी आधार जोडणीकरिता १५ मेची अंतिम मुदत दिली होती. मात्र या मुदतीनंतरही मुंबई विभागातील सुमारे १३ लाख २१ हजार विद्यार्थ्यांची आधार जोडणी झाली नसल्याचे चित्र आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/HPzLQ82

Post a Comment

Previous Post Next Post