HSC Exam: 'बारावीच्या ३९४ उत्तरपत्रिकांत बदलाचा प्रवास कसा झाला?'

https://ift.tt/3tsCSB8 Exam: ३९४ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत थेट अपूर्ण असलेली उत्तरे पूर्ण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अक्षरबदलाचा हा प्रकारानंतर शिक्षण मंडळाने प्रकरणी विद्यार्थ्यांचे म्हणणे जाणून घेतली. त्यानंतर कस्टोडियन, तपासणीक, केंद्रप्रमुखांची सुनावणी झाली. केंद्रप्रमुखांनी संबंधित परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षकांचे म्हणणे ही सादर केले.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/WM8p6PE

Post a Comment

Previous Post Next Post