'आयएससी'च्या बारावीच्या परीक्षेत राज्यातील ९८.६९ % विद्यार्थी उत्तीर्ण

https://ift.tt/RtP0xSv Result: देशातील एक हजार २९१ शाळांतील ९८ हजार ५०५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यात ५१ हजार ७८१ विद्यार्थी, तर ४६ हजार ७२४ विद्यार्थिनींनी समावेश होता. यंदा या परीक्षेत ९६.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, गेल्यावर्षी ९९.३८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तसेच, करोनापूर्वी ९७.४७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे करोनापूर्वीच्या तुलनेतही अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण किंचितसे वाढले आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/wToVDBY

Post a Comment

Previous Post Next Post