https://ift.tt/TMdrPHp Education: आता इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना नववीआधीच व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची ओळख व्हावी यासाठी व्यवसाय शिक्षण दिले जाणार आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. यातून नववीमध्ये प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम निवडता येणार आहेत.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/IhCa76W
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/IhCa76W
Post a Comment