HSC Result: बारावीत कमी मार्क्स मिळाले? रिचेकींग, फोटोकॉपी साठी 'असा' करा अर्ज

https://ift.tt/g8qKD9b Result 2023: सर्व विभागीय मंडळांमध्ये नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकणातून सर्वाधिक म्हणजे ९६.०१ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. तर मुंबई विभागातून सर्वाधिक कमी म्हणजे ८८.१३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. थोड्याच वेळात विद्यार्थ्यांना त्यांची गुणपत्रिका पाहता येणार आहे. काही विद्यार्थी नापास झाल्याने किंवा कमी गुण मिळाल्याने नाराज होतात. पण या विद्यार्थ्यांना गुणपडताळणीची संधी बोर्डाकडून देण्यात आली आहे.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3jp8tDL

Post a Comment

Previous Post Next Post