https://ift.tt/HG71y6k Result: बारावी निकालात मुलांच्या तुलनेत मुलींनी बाजी मारली आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर अशा दोन्ही विभागात मुलीच अव्वल आहेत. छत्रपती संभाजीनगर विभागातून ६७ हजार ६५२ मुलींनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी ६३ हजार ६३१ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. मुलांच्या तुलनेत उत्तीर्णतेचे हे प्रमाण ३.७३ टक्केने अधिक आहे. लातूर विभागातून ३६ हजार ९३१ मुली उत्तीर्ण झाल्या.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fen9ak3
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/fen9ak3
Post a Comment