दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा आता होणार वर्षातून दोनदा; तर, ११वी, १२वी मध्ये विषय निवडीचे स्वातंत्र्य

https://ift.tt/Znr5G0h Education Policy: नव्या शैक्षणिक धोरणातील महत्त्वपूर्ण बदलांनुसार विद्यार्थी केंद्री आणि विद्यार्थी हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. या नियमांनुसार दहावी आणि बरे बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार असून. अकरावी आणि बारावीला विद्यार्थ्यांना शाखानिहाय नव्हे तर त्यांच्या आवडीनुसार विषय निवडता येणार आहेत.

from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/cx8e2tJ

Post a Comment

Previous Post Next Post