https://ift.tt/auj1TcZ Admission: राज्य मंडळाकडून लवकर दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. हा निकाल जाहीर झाल्यावर शिक्षण विभागाकडून लागलीच अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना कॉलेजचा पसंती क्रमांक नोंदविण्याचा पर्याय दिला जाणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया जलद गतीने पार पडावी, यासाठी शिक्षण विभागाने निकाल लागण्यापूर्वी २५ मेपासून विद्यार्थ्यांची वेबसाइटवर नोंदणी करून घेण्यास सुरुवात केली आहे.
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xUlz83Z
from Career News in Marathi: Career News, मराठी Career बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/xUlz83Z
Post a Comment